वेब टीम : मुंबई राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबतचा प्रस्ताव आ...
वेब टीम : मुंबई
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबतचा प्रस्ताव आज राज्यमंत्रीमंडाच्या बैठकीत मंडून झाला आसून, 29 फेब्रुवारीपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या रोजच्या कामाची ४५ मिनिटे वाढवून ५ दिवसांचा आठवडा करता येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत म्हटले होते. याबाबात आज निरणय घेण्यात आला.
बा प्रस्ताव विचाराधीन असताना अत्यावश्यक सेवांसाठी मात्र ५ दिवसांचा आठवडा नसेल असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले होते.
COMMENTS