वेब टीम: मुंबई जेवण घेताना आधी गोड खाऊ नये, असे सांगितले जाते. ते बरोबर आहे. सुरुवात नेहमी मसालेदार पदार्थाने करावी आणि शेवट गोड खाऊन...
वेब टीम: मुंबई
जेवण घेताना आधी गोड खाऊ नये, असे सांगितले जाते. ते बरोबर आहे.
सुरुवात नेहमी मसालेदार पदार्थाने करावी आणि शेवट गोड खाऊन करावा. त्याचे अनेक फायदे आहेत.
जेवण घेताना आपल्या जेवणात गोड पदार्थ हटकून असतात, मात्र काहीवेळा आपण प्रथम गोड पदार्थ खाण्यावर भर देतो.
तो चुकीचा आहे. मसालेदार भोजनाच्यावेळी सुरुवात गोड पदार्थाने करू नये.
साधे भोजन करताना प्रथम भात, चपाती, भाजी, दही, ताक, रायता असा क्रम असावा त्यानंतर गोड पदार्थ खावा.
COMMENTS